वैशाली भानुदास खांदवे-हुलावळे, गुणवत्ता, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रवास सौ. वैशाली भानुदास खांदवे-हुलावळे, M.A. B.Ed. पदवीधर, यांनी अखंड 34 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून पुणे शहरातील शिक्षणाचा प्रसार आणि गुणवत्ता
वैशाली भानुदास खांदवे-हुलावळे, गुणवत्ता, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रवास सौ. वैशाली भानुदास खांदवे-हुलावळे, M.A. B.Ed. पदवीधर, यांनी अखंड 34 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून पुणे शहरातील शिक्षणाचा प्रसार आणि गुणवत्ता
आदरणीय श्री. दत्ता पांडू श्रीखंडे, (बी.ए. एम.ए.) व्यसनमुक्तीचे प्रेरणादायी उदाहरण श्री. दत्ता पांडू श्रीखंडे, मानसशास्त्रात बी.ए. आणि मराठी साहित्यात एम.ए. पदवी प्राप्त असलेले श्री. दत्ता पांडू श्रीखंडे हे गेली ३३
आदरणीय श्री. प्रसाद नारायण हसबनीस कर्तव्यनिष्ठेचा अभेद्य प्रवास श्री. प्रसाद नारायण हसबनीस यांनी मार्च १९८३ मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत प्रवेश करून अखंड ३६ वर्षे लाचलुचपत प्रतिबंध, गुन्हे
गब्बर’ पुन्हा होणे नाही?* शोलेच्या पन्नाशीतही सिनेरसिक या चित्रपटातील खलनायक असलेल्या गब्बर सिंगला विसरू शकले नाहीत! एक अद्भुत भूमिका अमजद खान यांच्या नशिबाने या चित्रपटात मिळाली. खरंतर ही भूमिका त्यांच्या
अखेर हवाई दल आणि नागरी संरक्षण दलाच्या दरम्यान संवादासाठी ‘हॉट लाईन ’ कार्यान्वित आपत्कालीन परिस्थितीतील शहरातील एकाहत्तर भोंगे अद्याप बंद सॅपर्स येथील नागरी संरक्षण दल व्हाया येरवड्यातील बीएसएनएल ते हवाई
समीर उत्तमराव निकम पर्यावरण संवर्धन व इतिहास जतनासाठी समर्पित लढवय्या समीर उत्तमराव निकम, रहिवासी संगमवाडी, हे गेली वीस-पंचवीस वर्षे पर्यावरण संवर्धन आणि इतिहास संशोधन या दोन्ही क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत.
राजेंद्र खांदवे पाटील लोहगावचे बहुआयामी नेतृत्व श्री. राजेंद्र खांदवे पाटील लोहगावचे सुपुत्र आणि संत तुकाराम महाराजांच्या आजोळ गावातील अभिमान असलेले राजेंद्र खांदवे पाटील हे शांत, संयमी, अभ्यासू आणि मनमिळावू व्यक्तिमत्व
पौर्णिमा गादिया समाजसेवेची अखंड ज्योत पौर्णिमा गादिया या बीएचएसई आणि एम.एस.डब्ल्यू. (मास्टर इन सोशल वर्क) शिक्षण घेतलेल्या एक प्रतिष्ठित समाजसेविका आहेत. त्यांचे शिक्षण सेंट फेलिक्स स्कूल आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ
गजानन पडघन कर्तव्यनिष्ठ सैनिक ते समाजसेवक गजानन पडघन यांचा जन्म 26 ऑगस्ट 1969 रोजी जुमडा, हिंगोली येथे झाला. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश करून 22 वर्षे