उच्यपदस्थ अधिका-यांच्या लैंगिक छळाला कंटाळून पीएचडी करणा-या युवतीची आत्महत्या भारतीय वनस्पती शास्त्र विभागाचे सहसंचालक डॉ. ए. बिन्नीयामीन शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडीत पुणे : भोसरी येथील ‘पीएचडी’ करणा-या एका तीस वर्षीय
उच्यपदस्थ अधिका-यांच्या लैंगिक छळाला कंटाळून पीएचडी करणा-या युवतीची आत्महत्या भारतीय वनस्पती शास्त्र विभागाचे सहसंचालक डॉ. ए. बिन्नीयामीन शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडीत पुणे : भोसरी येथील ‘पीएचडी’ करणा-या एका तीस वर्षीय
विश्रांतवाडी येथे पूर्ववैमनस्यातून एकाचा खून जयंतीचा कार्यक्रम पाहून घरी जात असताना वाहनतळावर केला हल्ला पुणे :विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पाहून गौरव तेलंगी , रवी काळी, शहारुख शेख
पुणे पोलीसांकडून राजस्थानमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी उध्वस्त चार कोटी २७ लाख रुपयांचा सुमारे दोन किलो ग्रॅम मेफॅड्रॉन (एम.डी) जप्त तर सहा आरोपींना अटक. पुणे : पुणे पोलीसांनी थेट
अश्लील फोटो व व्हीडीओ काढून महिलेवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीला त्याच्या पत्नीसह अटक पुणे : आंबेगाव येथे दीड वर्षीपूर्वी एका फिर्यादी महिलेने आरोपींकडुन दोन लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजाने
मद्यपान करताना झालेल्या मारहाणीत एकाच खून पोलीसानी अवघ्या दीड तासात आरोपीला केले जेरबंद ; लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याची कामगिरी पुणे : येरवडा लक्ष्मीनगर येथे मद्यपान करताना शिवीगाळ केल्याचा राग आल्यामुळे एकाने
पोलीस कोठडीतून पळालेल्या आरोपीला अवघ्या दोन तासात केले जेरबंद भूक लागल्यामुळे घरी आला ; पाळत ठेवलेल्या पोलिसांनी आरोपीला पकडले पुणे : येरवडा पोलिस ठाण्यातील ‘लॉकअप’ मधून ‘पॉक्सो’ गुन्ह्यातील आरोपी पळून
राज्य कारागृह पश्चिम विभागीय क्रिडा स्पर्धा संपन्न पुणे: महाराष्ट्र राज्य कारागृह पश्चिम विभागीय क्रिडा स्पर्धा सन २०२५-२०२६ चा दिमाखदार बक्षीस वितरण समारंभ नुकतेचा संपन्न झाला .शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आशियाई क्रिडा
लक्ष्मीनगर पोलीस चौकीचे पोलीस ठाणे झाले पुढे काय ! व्यसनाधीनता , बेरोजगारी कमी होऊन शिक्षणाचे प्रमाण वाढेल का ? पुणे : शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी चौक्यांचे पोलीस ठाणे होत आहेत.
ज्येष्ठ महिलेची जागा बळकावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश जाऊ , सूनेवर होणार गुन्हा दाखल पुणे : वडगावशेरीतील येथील ज्येष्ठ महिलेची तब्बल साडे अकरा हजार चौरस फुटाची जागा जाऊ ,
मानसिक आघात समजुन घेताना….. आपण सर्वजण जन्माला आल्यापासून ते मृतुपर्यंत सगलेच वेगवेगळ्या अनुभवातून जातो.जय मानसिक ,आर्थिक परिस्थितीत आपण जन्म घेतो त्यावर मोठ्या प्रमाणात आपली मानसिक सुरक्षिता अवलंबून असते.आपली नाती ,कुटुंब,मित्रपरिवार